Spread the love

 

कोव्हिड-१९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांसाठी जुलै २०२० ते नोव्हेंबर २०२० दरम्यान अंत्योदय व प्राधान्य कुटुंबांना मिळणार प्रती कुटुंब एक किलो चणा डाळीचे मोफत वितरण केले जाणार आहे.

याबाबत दिनांक १८/०८/२०२० रोजी शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णय पुढीलप्रमाणे आहे.

Loader Loading...
EAD Logo Taking too long?

Reload Reload document
| Open Open in new tab

Download