जून २०२२ ते ऑक्टोबर २०२२ या दरम्यान अतिवृष्टी आणि पूर यामुळे होणार्‍या शेती पिकांना नुकसान भरपाई आता वाढीव दराने दिली जाणार  आहे. याबाबतचा शासन निर्णय आज दिनांक २२/०८/२०२२ रोजी निर्गत करण्यात आला आहे. त्यानुसार जिरायत,बागायत आणि बहुवार्षिक पीके यानुसार प्रति हेक्टर देय रक्कम व  क्षेत्र मर्यादा यात वाढ करण्यात आली आहे. 

शासन निर्णय पुढीलप्रमाणे.

जून २०२२ ते ऑक्टोबर २०२२ या दरम्यान अतिवृष्टी आणि पूर यामुळे होणार्‍या शेती पिकांना नुकसान भरपाई शासन निर्णय 

 

Loader Loading...
EAD Logo Taking too long?

Reload Reload document
| Open Open in new tab

Download [42.92 KB]