केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य पॅकेजअंतर्गत विनाशिधापत्रिकाधारकांना माहे मे व जून, 2020 या दोन महिन्यांच्या कालावधीकरीता मोफत तांदूळ वितरीत करण्याबाबत.

मोफत एस टी प्रवास व श्रमिक रेल्वेने प्रवासाच्या सुविधेस मुदत वाढ !

लॉक डाऊन कालावधी मध्ये महाराष्ट्र राज्यात इतर जिल्ह्यात तसेच इतर राज्यात मजूर/विद्यार्थी यात्रेकरु वा नागरिक अडकून पडलेले आहेत. त्यांना त्याचे मूळ गावी पोचविण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थात एस टी…

कोरोना आपत्ती निवारणार्थ शासकीय कर्मचारी देणार 1 किंवा दोन दिवसाचे वेतन !

कोरोना विषाणूच्या साथी विरुद्ध लढण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या “मुख्यमंत्री सहाय्यता निधी” मध्ये समाजाच्या विविध घटकांकडून आर्थिक मदत देणगी स्वरुपात दिली जात आहे. त्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड -19 या नावाने स्टेट बँकेत…

लॉक डाउन चा कालावधी वाढला ! आता 31 मे ,2020 पर्यंत लॉक डाउन

कोरोना विषणू ची साथ आटोक्यात आणण्यासाठी राज्य शासन तसेच केंद्र सरकार यांनी लॉक डाउन च्या चौथ्या टप्प्याची घोषणा केली आहे. त्यानुसार दिनांक 17 मे,2020 रोजी संपणारा लॉक डाउन चा कालावधी…

ग्रामपंचायतीच्या ग्रामसभांना पुढील एक वर्ष स्थगिती ! ग्रामविकास विभागाचे परिपत्रक

कोव्हिड 19 विषाणूच्या साथीच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र शासन,ग्रामविकास विभाग यांनी पुढील एक वर्ष किंवा पुढील आदेश होईपावेतो ग्रामपंचायत अधिनियमातील कलम ७ नुसार घेण्यात येणार्‍या ग्रामसभांना तात्पुरती स्थगिती दिलेली आहे. याबाबत चे…

सरपंच उपसरपंच रिक्त पद असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये या पदांची निवडणूक घेण्यास परवानगी !

सध्या कोरोना विषाणू च्या साथीने सर्वत्र थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर ज्या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आणि उपसरपंच पद हे राजीनामा किंवा इतर कारणामुळे रिक्त झाले त्यांची निवडणूक घ्यावी किंवा कसे याबाबत…

त्रिस्तरीय आरोग्य सुविधांच्या समन्वयासाठी INCIDENT COMMANDORS यांची नियुक्ती

जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रसार रोखण्यासाठी व सर्व यंत्रणांमद्धे समन्वय राखून आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी अध्यक्ष,जिल्हा व्यवस्थापन प्राधिकरण यांनी INCIDENT COMMANDORS यांची नियुक्ती केलेली आहे. त्यानुसार जळगाव महानगरपालिका क्षेत्रासाठी…

श्रमिक ट्रेन व अन्य रेलवे सुरू झाल्यानंतर करावयाची कार्यवाहीबाबत मार्गदर्शक सूचना जारी !

श्रमिक ट्रेन व अन्य रेलवे सुरू झाल्या नंतर देशाच्या इतर भागातून नागरिक जळगाव जिल्ह्यात यायला सुरुवात होणार आहे. अशा वेळी सार्वजनिक आरोग्याची घ्यायच्या काळजी बाबत शासनाकडून मार्गदर्शक सूचना वा STANDARD…