महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना कोरोनाच्या संकटात मोठा दिलासा देणारा निर्णय शासनाने घेतला आहे. कोरोनाच्या संकटात निधी अभावी राज्यातील जवळपास 11 लाख शेतकर्यांची कर्जमाफी अद्याप होऊ शकली नाही. अशा थकीत कर्ज…
कंटेनमेंट झोन मधील कुटुंबांना अर्सेनिक अल्बम 30 औषधीचे मोफत वितरण !
कोरोना -कोविड -19 या संसर्गजन्य आजाराच्या रूग्णांच्या वाढत्या संख्येला आळा बसावा याचा एक भाग म्हणून आणि कंटेनमेंट झोन मधील कुटुंबांतील सदस्यांची रोग प्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून या कुटुंबांना दानशूर व्यक्तींनी…
जिल्ह्यात 21 मे 2020 पासून मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (1) (3) लागू !
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात दिनांक 21 मे,2020 चे सकाळी 06.00 वाजेपासून दिनांक 04 मे , 2020 चे रात्री 12.00 वाजे पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम…
मोफत एस टी प्रवास व श्रमिक रेल्वेने प्रवासाच्या सुविधेस मुदत वाढ !
लॉक डाऊन कालावधी मध्ये महाराष्ट्र राज्यात इतर जिल्ह्यात तसेच इतर राज्यात मजूर/विद्यार्थी यात्रेकरु वा नागरिक अडकून पडलेले आहेत. त्यांना त्याचे मूळ गावी पोचविण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थात एस टी…
कोरोना आपत्ती निवारणार्थ शासकीय कर्मचारी देणार 1 किंवा दोन दिवसाचे वेतन !
कोरोना विषाणूच्या साथी विरुद्ध लढण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या “मुख्यमंत्री सहाय्यता निधी” मध्ये समाजाच्या विविध घटकांकडून आर्थिक मदत देणगी स्वरुपात दिली जात आहे. त्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड -19 या नावाने स्टेट बँकेत…
लॉक डाउन चा कालावधी वाढला ! आता 31 मे ,2020 पर्यंत लॉक डाउन
कोरोना विषणू ची साथ आटोक्यात आणण्यासाठी राज्य शासन तसेच केंद्र सरकार यांनी लॉक डाउन च्या चौथ्या टप्प्याची घोषणा केली आहे. त्यानुसार दिनांक 17 मे,2020 रोजी संपणारा लॉक डाउन चा कालावधी…